शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

शासनामुळे देशात अशांततेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:53 IST

विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे यांची प्रतिक्रिया : भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल केली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.गडचिरोली येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रकांत हंडोरे गडचिरोलीत आले असता पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अवास्तविक आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण करणे मोदी सरकारला शक्य झाला नाही. सत्तेसाठी शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. ही बाब आता जनतेच्या लक्षात यायला लागली आहे. याचा परिणाम छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशातील निवडणुकीत दिसून आला आहे. याचाच प्रत्यय येत्या लोकसभा निवडणूकीत येणार आहे. विद्यमान शासनाने जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून देशातील शांतता धोक्यात आणली आहे. राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने निश्चीत आराखडा तयार करावा. भीमशक्ती संघटना सामाजिक संघटना असून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच अन्याय, अत्याचारविरोधात लढत आहे. अशी माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. यशवंत मेश्राम, जिल्हाध्यक्ष कैवरदास रायपुरे, नामदेव पिंपळे, पंकज मेश्राम, अविनाश भगत, विजय मेश्राम, राजेश देशभ्रतार, श्याम खंडारे, विनय बांबोळे, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.