शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

अहेरीच्या स्वच्छतेला प्राधान्य देणार

By admin | Updated: February 22, 2015 01:24 IST

अहेरी शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अहेरी गावात भूमीगत गटार योजना आणली जाणार आहे. या माध्यमातून अहेरीच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे.

अहेरी : अहेरी शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अहेरी गावात भूमीगत गटार योजना आणली जाणार आहे. या माध्यमातून अहेरीच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. शिवाय प्रथम ६० व नंतर ७०० गावांचा विकास आराखडा आदिवासी विकास विभागामार्फत तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समाधान शिबिरात ते शनिवारी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, तहसीलदार के. वाय. कुनारपवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, जिल्हा परिषद सभापती अजय कंकडालवार, सुवर्णा खरवडे, पं.स. सभापती रविना गावडे, सिरोंचाचे तहसीलदार मिश्रा, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. या समाधान शिबिरात ना. अम्ब्रीशराव आत्राम यांचा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, प्रकल्प अधिकारी सोनकवडे व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर या तिघांनी शाल श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ना. आत्राम यांनी शेती विकासासाठी सिंचन व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून २०० कोटी रूपयाचा निधी आपण आणणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्रातून आदिवासी मुलांना आयएएस, आयपीएस व आयएफएस परीक्षेचे मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील , अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शना कुळमेथे, संचालन निशाली मेश्राम तर आभार अर्चना नागमोते यांनी केले.