शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मिरकल, सकीनगट्टाला वीज द्या

By admin | Updated: September 30, 2016 01:35 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या आरेंदा ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या मिरकल,

अभियंत्यांना निवेदन : वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक आलापल्ली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या आरेंदा ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या मिरकल, सकीनगट्टा येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने गावे वंचित आहेत. त्यामुळे या दोन गावात वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी नागरिकांनी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर बुधवारी धडक देऊन अभियंत्यांना निवेदन सादर केले.आरेंदा ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मिरकल, सकीनगट्टा या दोन गावात वीज पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र रोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समस्या निकाली न निघाल्याने संतप्त नागरिकांनी विद्यार्थी प्रतिनिधी कैैलास कोरेत यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आलापल्ली येथील कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांनी धडक देऊन निवेदन सादर केले. निवेदन कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी स्वीकारले. निवेदन देताना कैैलास कोरेत, बाजीराव आत्राम, सिनू कुळमेथे, रैैनू गावळे, पेदू तलांडी, सिन्ना कुळमेथे, साधू कुळमेथे, बिच्चू गावडे, रामदास गावडे, देवाजी मडावी, राजू कुळमेथे, देसू कुळमेथे, राजू गावडे, बेगा कुळमेथे, करपा गावळे, बाजीराव आत्राम सुक्कू आत्राम, रावजी नैैताम, राकेश कोडापे व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)