शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST

तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : दुर्गम भागातील शेतकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. महसूल व वन विभागाने काही लोकांचे नोंदी व पिवार तयार केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही. त्यामुळे शासकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हा अतिक्रमणधारकांना तत्काळ वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकºयांनी केली आहे.या संदर्भात अतिक्रमणधारक शेतकºयांनी सोमवारी थेट एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. व उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. मागण्यांचे हे निवेदन या कार्यालयातील नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले.याप्रसंगी जि. प. सदस्य संजय चरडुके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शेतकरी संघटना शाखेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव लक्ष्मण चन्नेवार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजीगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसुरवाही, सरखेडा व वडोली भागातील शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसने सुरू केले आहे. वनहक्क अधिनियम २००६ नुसार तसेच २००८ नुसार आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आमचे वनदाव्याचे प्रस्ताव प्रलंबितच आहेत. पट्टे न मिळाल्यामुळे शेती उपयोगासाठी शासकीय सवलती घेता येत नाही. या दृष्टीने कार्यवाही करून वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.