शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 01:04 IST

एटापल्ली हा पूर्णत: आदिवासी व मागास तालुका आहे. या भागातील शेतकरी शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.

निवेदन सादर : नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकलेलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली हा पूर्णत: आदिवासी व मागास तालुका आहे. या भागातील शेतकरी शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीला घेऊन नगर पंचायत पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी गुरूवारी तहसील कार्यालयावर धडकले. एटापल्लीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून कृषी निविष्ठांचे भाव वधारल्याने तसेच शेतीपयोगी कामाच्या मजुरीत वाढ झाल्याने शेती लागवडीचा खर्च प्रचंड वाढला आहे. उत्पादन खर्च वाढला असतानाही उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला हमीभाव देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.नायब तहसीलदार एस. एम. सिलमवार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, नायब तहसीलदार पी. टी. बुराडे, डी. आर. डोर्लीकर तसेच एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.