शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:49 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : जमिनीला चारपट भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर बांधले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जाणार आहे. काही शेतकरी कायमचे भूमीहिन होणार आहेत. रेल्वेचा फायदा शहरांना होणार असला तरी शेतकरी मात्र नेस्तनाभूत होणार आहेत. शेतकऱ्यांना नगण्य किंमत देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. रेल्वेमध्ये जमीन गेल्यानंतर दुसरीकडे बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी करता यावी, यासाठी त्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. खुल्या बाजाराच्या चारपट रक्कम द्यावी, शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला रेल्वे बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, भूमीहिन होणाºया शेतकºयांना त्याच परिसरात शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज शहरातील भूखंडधारकांना बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी आशिष ब्राह्मणवाडे, भूपेश फुलझेले, वसंत राऊत, भगवान घोटेकर, प्रा. सचिन फुलझेले, प्रशांत ठाकरे, सुनील बाबनवाडे, प्रा. पंकज नरूले, स्वप्नील मलोडे, सचिन गोंगल, आशिष म्हशाखेत्री, रा.ना. गोहणे, विलास भोयर, अभय मुलताने, व्ही.आर. चुधरी, रत्नदीप म्हशाखेत्री, रूपेश ठाकरे, संदीप ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, नगरसेवक सतीश विधाते, विलास खेवले, महाजन आदी उपस्थित होते.