शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:49 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : जमिनीला चारपट भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर बांधले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जाणार आहे. काही शेतकरी कायमचे भूमीहिन होणार आहेत. रेल्वेचा फायदा शहरांना होणार असला तरी शेतकरी मात्र नेस्तनाभूत होणार आहेत. शेतकऱ्यांना नगण्य किंमत देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. रेल्वेमध्ये जमीन गेल्यानंतर दुसरीकडे बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी करता यावी, यासाठी त्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. खुल्या बाजाराच्या चारपट रक्कम द्यावी, शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला रेल्वे बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, भूमीहिन होणाºया शेतकºयांना त्याच परिसरात शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज शहरातील भूखंडधारकांना बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी आशिष ब्राह्मणवाडे, भूपेश फुलझेले, वसंत राऊत, भगवान घोटेकर, प्रा. सचिन फुलझेले, प्रशांत ठाकरे, सुनील बाबनवाडे, प्रा. पंकज नरूले, स्वप्नील मलोडे, सचिन गोंगल, आशिष म्हशाखेत्री, रा.ना. गोहणे, विलास भोयर, अभय मुलताने, व्ही.आर. चुधरी, रत्नदीप म्हशाखेत्री, रूपेश ठाकरे, संदीप ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, नगरसेवक सतीश विधाते, विलास खेवले, महाजन आदी उपस्थित होते.