शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:49 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : जमिनीला चारपट भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर बांधले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जाणार आहे. काही शेतकरी कायमचे भूमीहिन होणार आहेत. रेल्वेचा फायदा शहरांना होणार असला तरी शेतकरी मात्र नेस्तनाभूत होणार आहेत. शेतकऱ्यांना नगण्य किंमत देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. रेल्वेमध्ये जमीन गेल्यानंतर दुसरीकडे बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी करता यावी, यासाठी त्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. खुल्या बाजाराच्या चारपट रक्कम द्यावी, शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला रेल्वे बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, भूमीहिन होणाºया शेतकºयांना त्याच परिसरात शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज शहरातील भूखंडधारकांना बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी आशिष ब्राह्मणवाडे, भूपेश फुलझेले, वसंत राऊत, भगवान घोटेकर, प्रा. सचिन फुलझेले, प्रशांत ठाकरे, सुनील बाबनवाडे, प्रा. पंकज नरूले, स्वप्नील मलोडे, सचिन गोंगल, आशिष म्हशाखेत्री, रा.ना. गोहणे, विलास भोयर, अभय मुलताने, व्ही.आर. चुधरी, रत्नदीप म्हशाखेत्री, रूपेश ठाकरे, संदीप ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, नगरसेवक सतीश विधाते, विलास खेवले, महाजन आदी उपस्थित होते.