शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पकडलेली जनावरे गोरक्षण संस्थेला सुपूर्द

By admin | Updated: October 9, 2015 01:57 IST

कत्तलीसाठी जाणारी ३१ जनावरे चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून तालुक्यातील नवेगाव रै. येथे वाहनासह पकडली होती.

कत्तलीसाठी जाणारी ३१ जनावरे : नवेगाव रै. जवळ चामोर्शी पोलिसांनी पकडलीतळोधी (मो.) : कत्तलीसाठी जाणारी ३१ जनावरे चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून तालुक्यातील नवेगाव रै. येथे वाहनासह पकडली होती. पकडलेल्या जनावरांना तळोधी (मो.) येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. परंतु येथील एका गायीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित ३० जनावरांना चंद्रपूर जिल्ह्यातील श्री उज्ज्वल गोरक्षण संस्था केंद्र लोहारा यांच्याकडे ७ आॅक्टोबर रोजी सुपूर्द करण्यात आले.तळोधी (मो.) येथील ग्राम पंचायतीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या ३१ जनावरांपैकी एका गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर गायीच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व उर्वरित ३० जनावरांना पोलिसांच्या पुढाकाराने रितसर चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथील श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. संस्थेकडे जनावरे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्याने अपराध क्रमांक ३०१५/२०१५ कलम ११ (अ) (फ) प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्ह्यात नोंद करण्यात आलेली जनावरे ग्राम पंचायतीने रितसर कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी दुपारी ४ वाजता संस्थेकडे सुपूर्द केले. जनावरे हस्तांतरणप्रसंगी सरपंच माधुरी अतुल सूरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, ग्रा. पं. सदस्य आनंदराव गेडाम, पोलीस पाटील अनिल कोठारे, ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले उपस्थित होते.हस्तांतरण प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी कोंडवाडा रखवालदार रूपेश कुनघाडकर व नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)