शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाईपलाईन असूनही पाणी मिळेना

By admin | Updated: June 2, 2016 02:56 IST

गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही.

राजपूर पॅचवासीय त्रस्त : पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्षअहेरी : गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही. अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये हे वास्तव आहे.अहेरी तालुक्यातील बोरी व राजपूर पॅच या ग्रामपंचायती समोरासमोर आहेत. आष्टी-आलापल्ली मार्गाने या ग्रामपंचायतींची विभागणी झालेली आहे. या मार्गाच्या एका बाजुला बोरी तर दुसऱ्या बाजूला राजपूर पॅच ग्रामपंचायतीची हद्द आहे. काही दिवसांपूर्वी राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रा. पं. च्या नावाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रूपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आले. त्यानंतर अनेक वर्ष ही योजना शोभेची वास्तू म्हणून उभी होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून बोरी व राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र या योजनेतून राजपूर पॅचसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाईपलाईन टाकूनही पाणी मिळेना, अशी स्थिती राजपूर पॅचमध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रामपंचपयतीच्या नावाने जलकुंभ उभारण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गावात पाईपलाईन टाकूनही पाणी मिळत नसल्याने राजपूर पॅचवासीयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत राजपूर पॅच येथील ग्रामसभेत बोरी नळयोजनेत राजपूर पॅचचा समावेश करावा, असा ठराव घेऊन तो बोरी गामपंचायतीला पाठविण्यात आला. मात्र महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला योजना हस्तांतरित झालेली नाही. योजना हस्तांतरित झाल्यानंतर पाहू, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावाच्या हद्दीत नळयोजना असूनही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने बोरीच्या योजनेतून राजपूर पॅचचा समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)