शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:59 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती : स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. सभेनंतर खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यासाठी मोर्चा नेत असताना गडचिरोली पोलिसांनी या विदर्भवादी मोर्चेकºयांना जि.प. माध्यमिक शाळेजवळ मोर्चाला थांबविले. या आंदोलनादरम्यान विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी शासनावर जोरदार टीका केली.या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, अ‍ॅड. वामनराव चटप, रंजना माकर्डे, नितीन भागवत, गडचिरोलीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे आदींनी केले. इंदिरा गांधी चौैकात झालेल्या सभेत विदर्भवादी नेत्यांनी विद्यमान राज्य सरकारवर विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्यावर जोरदार ताशेरे ओढले. राज्य होण्यास विदर्भ सक्षम असतानाही सरकार विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्याला बगल देत आहे, असा आरोपही विदर्भवादी नेत्यांनी यावेळी केला.आंदोलनात अशोक पोरेड्डीवार, वामन जुआरे, नामदेव लांडे, घिसू खुणे, अमिता मडावी, चंद्रशेखर भडांगे, देवराव म्हशाखेत्री, पांडुरंग घोटेकर, प्रकाश ताकसांडे, नाामदेव गडपल्लीवार, रमेश उप्पलवार, गोवर्धन चव्हाण, रघुनाथ तलांडे, राजेंद्रसिंह ठाकूर, चंद्रशेखर गडसुलवार, कमलेश भोयर, दत्तात्रय बर्लावार, जगदीश बद्रे, रूचित वांढरे, शालिक नाकाडे, एजाज शेख, बाळू मडावी, मनीषा सज्जनपवार, सोनाली पुण्यपवार, मनीषा दोनाडकर, दादाजी चुधरी, सुधाकर डोईजड, जनार्धन साखरे यांच्यासह जिल्हाभरातील विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.आता विदर्भ असक्षम कसा?तीन वर्षांपूर्वी निवडणुकीदरम्यान विदर्भ नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यास काही अडचण नाही. स्वतंत्र राज्यासाठी विदर्भ सक्षम आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता तीन वर्षानंतर स्वतंत्र राज्य होण्यासाठी विदर्भ असक्षम आहे, असे नेते सांगत आहेत, असे वामनराव चटप म्हणाले.