शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गडचिरोली आगाराला सात लाखांचा फटका

By admin | Updated: August 8, 2015 01:36 IST

माओवादी संघटनांच्या शहीद सप्ताहादरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला नक्षल्यांकडून नुकसान पोहोचविल्या जाते.

२०० बसफेऱ्या झाल्या रद्द : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाचा परिणाम गडचिरोली : माओवादी संघटनांच्या शहीद सप्ताहादरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला नक्षल्यांकडून नुकसान पोहोचविल्या जाते. नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गडचिरोली आगाराने नक्षल सप्ताहादरम्यान दुर्गम भागातील जवळपास २०० बसफेऱ्या रद्द केल्या होत्या. यामुळे गडचिरोली आगाराला सात लाखांचा फटका बसला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. माओवादी संघटनांच्या वतीने दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पाळण्यात येतो. दरम्यान नक्षली गावागावात तसेच अनेक ठिकाणी बॅनर व पत्रके टाकून शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन जनतेला करीत असतात. शहीद सप्ताहादरम्यान नागरिकांनी सर्व कामे बंद ठेवावी, असे आवाहनही माओवादी संघटनांतर्फे केले जाते. गडचिरोली आगारातून दुर्गम भागात पोहोचलेल्या बसेसना नक्षल्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गडचिरोली आगाराने नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान नक्षल प्रभावीत क्षेत्रातील गोडलवाही, कारवाफा, पेंढरी, मालेवाडा, मुरूमगाव व इतर भागात जाणाऱ्या जवळपास २०० बसफेऱ्या रद्द केल्या. यामुळे गडचिरोली आगाराचे ६ लाख ८८ हजार २९२ रूपयांचे नुकसान झाले. (स्थानिक प्रतिनिधी)३१ हजार किमी अंतरावर बसला ब्रेकमाओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान पुकारण्यात आलेल्या नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान गडचिरोली आगाराच्या बसेस ३१ हजार ४५८ किमी अंतर पार करू शकल्या नाहीत. अनेक बसेस अर्ध्या अंतरावरच पोहोचून आगारात परत येत होत्या. त्यामुळे आगाराला ६ लाख ८८ हजार २९२ रूपयांचे नुकसान सहन करावा लागला असल्याची माहिती बसस्थानक प्रमुख सुभाष राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.