शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

बाल विकास प्रकल्प वाढले मात्र निधी घटला

By admin | Updated: October 18, 2015 01:41 IST

एकात्मिक बाल विकास योजना सुरू होऊन ४० वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. या कालावधीत बाल विकास प्रकल्पाच्या संख्येत कित्येकपटीने वाढ झाली आहे.

एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : एकात्मिक बाल विकास योजना सुरू होऊन ४० वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. या कालावधीत बाल विकास प्रकल्पाच्या संख्येत कित्येकपटीने वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत निधीत वाढ झाली नसल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. अंगणवाडी महिलांचा मेळावा एटापल्ली येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन गावळे होत्या. मेळाव्या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, २ आॅक्टोबर १९७५ रोजी देशातील केवळ ३७ प्रकल्पात ही योजना सुरू झाली. सद्यस्थितीत राज्यात ५५३ प्रकल्प व देशात ७ हजार ६३ प्रकल्पात बाल विकास योजना सुरू असून १३ लाख ५० हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या योजनेच्या खर्चामध्ये केंद्र शासनाने प्रचंड कपात केली आहे. २०१३-१४ च्या बजेटमध्ये २७ हजार करोड रूपयांची तरतूद केली होती. ती आता २०१५-१६ मध्ये ८ हजार रूपयांवर आणली आहे. याचाच अर्थ बाल विकास योजना गुंडाळण्याच्या दृष्टीने केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. एटापल्ली प्रकल्पात अंगणवाडी मदतनिसांच्या ४२ जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत, असाही आरोप दहिवडे यांनी केला. मेळावा यशस्वी करण्यासाठी उमा मेडीवार, तारा वैरागडे, गुलशन शेख, अनुसया झाडे, कविता मुलमुले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)