शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:26 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देभाजप पदाधिकाऱ्यांची मागणी : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गाला नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून सुट द्यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून जातीनिहाय आकडेवारी घोषित करावी, ओबीसीसाठी मंजूर केलेला स्वतंत्र मंत्रालय, लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून तत्काळ कार्यान्वित करावे, शेतकरी हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करावे. मंडल आयोगाच्या मूळ शिफारशी तत्काळ लागू कराव्या, पदभरती संवर्गातील अधिसूचना रद्द करून राज्यात असलेल्या आरक्षणानुसार सर्वाना समान संधी द्यावी, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शेतमालाला हमी भाव जाहीर करताना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के मुनाफा जोडून जाहीर करण्यात यावा. पारंपरिक पीक आणेवारीत बदल करून क्षेत्रनिहाय आणेवारी काढून नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, सिंचनासाठी साखळी बंधाºयाची निर्मिती करून शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करावी. शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्र उभारून शेतमालाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकºयांना द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह जिल्हा व तालुकास्तरावर सुरू करावे, इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती लागू करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, ओबीसी कर्मचाऱ्यांना सेवेत इतरांप्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, जिल्हास्तरावर ओबीसीसाठी स्वतंत्र उपाययोजना सुरू करून या योजनेच्या नियोजनात ओबीसींचा सहभाग ठेवावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शासन स्तरावर ओबीसींच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. या मागण्यांसंदर्भात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला परंतु दुर्लक्ष झाले, असेही पदाधिकाºयांनी म्हटले.मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, मोतिलाल कुकरेजा, भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदू नाकतोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.