शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाच रूपयांत २० लिटर शुद्ध पाणी

By admin | Updated: June 25, 2017 01:30 IST

तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अ‍ॅसेट

जिल्ह्यातील पहिला प्रकल्प : जामगिरीत सयंत्राचे लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अ‍ॅसेट रिकन्सट्रक्शन कंपनीद्वारा जलशुद्धीकरण सयंत्राची स्थापना करण्यात आली. या सयंत्राचे लोकार्पण आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सदर सयंत्राद्वारे एटीएम कार्ड पद्धतीने जामगिरीवासीयांना पाच रूपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. लोकार्पणाप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक विकास पाटील, तुषार वाढई, ग्रामसेवक चराटे, अभिजीत गोंड, अभियंता चंदन पाल, निखील नरड, राजू कांबळे तसेच जामगिरी येथील शरद कोवे, पांडुरंग वाढई, अरूण तलांडे, खुशाल वाढई, शांताराम कोवे, गीता कोवे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जामगिरी गावात साकारण्यात आलेल्या शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्याने आता पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर शुद्ध पाण्याचे सयंत्र जामगिरी येथील ग्राम पंचायत कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. यावर ग्राम पंचायतीचे नियंत्रण राहील.