शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाच रूपयांत २० लिटर शुद्ध पाणी

By admin | Updated: June 25, 2017 01:30 IST

तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अ‍ॅसेट

जिल्ह्यातील पहिला प्रकल्प : जामगिरीत सयंत्राचे लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील आदर्श गाव जामगिरी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत सीएसआर निधीतून इंडिया एसएमई अ‍ॅसेट रिकन्सट्रक्शन कंपनीद्वारा जलशुद्धीकरण सयंत्राची स्थापना करण्यात आली. या सयंत्राचे लोकार्पण आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सदर सयंत्राद्वारे एटीएम कार्ड पद्धतीने जामगिरीवासीयांना पाच रूपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. लोकार्पणाप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक विकास पाटील, तुषार वाढई, ग्रामसेवक चराटे, अभिजीत गोंड, अभियंता चंदन पाल, निखील नरड, राजू कांबळे तसेच जामगिरी येथील शरद कोवे, पांडुरंग वाढई, अरूण तलांडे, खुशाल वाढई, शांताराम कोवे, गीता कोवे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जामगिरी गावात साकारण्यात आलेल्या शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्याने आता पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर शुद्ध पाण्याचे सयंत्र जामगिरी येथील ग्राम पंचायत कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. यावर ग्राम पंचायतीचे नियंत्रण राहील.