शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

वनव्यामुळे लागली होती आग : शंकरपूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:30 IST

देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील इंदिरा आवास वस्तीतील विकास राऊत यांच्या घराला आग लागली. यात अर्धे घर जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील इंदिरा आवास वस्तीतील विकास राऊत यांच्या घराला आग लागली. यात अर्धे घर जळून खाक झाले. आग लागल्याच्या घटनेला २० दिवसांचा कालावधी उलटत चालला असला तरी अजूनपर्यंत मदत मिळाली नाही.शंकरपूर या मुख्य गावापासून उत्तरेला एक किमी अंतरावर इंदिरा आवास टोली आहे. या ठिकाणी २०० लोक वास्तव्यास आहेत. या वस्तीच्या एका बाजुला बोडी तर दुसऱ्या बाजुला डोंगर आहे. या टोलीवर विकास राऊत यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. २२ मार्च रोजी दुपारी अचानक घराबाजुच्या झुडूपांना आग लागली. सदर आग विकास राऊत यांच्या घरापर्यंत पोहोचली व राऊत यांचे अर्धे घर जळून खाक झाले. याबाबत राऊत यांनी वन विभाग, महसूल विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांना मदत देण्यात आली नाही. वनव्यामुळे आग लागली असल्याने वन विभागाने याची दखल घेऊन मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग