शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

स्वच्छतेवर भर द्या

By admin | Updated: November 6, 2014 22:54 IST

सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा,

आढावा बैठक : राज्यपालांचे निर्देशगडचिरोली : सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये टॅक्सी वाटप, अगरबत्ती प्रकल्प, कौशल्यावर आधारित रोजगार, हस्तकला प्रशिक्षण या उपक्रमांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.वनहक्क दाव्यात जिल्हा राज्यात पहिला असून आतापर्यंत ३० हजार ४८८ वैयक्तिक दावे निकाली काढण्यात आले, अशी माहितीही राज्यपालांना देण्यात आली. तसेच ७५० महिलांना घरबसल्या रोजगार अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. राज्यपालांनी कृषी सिंचनावर भर द्या, अशी सूचना करून जिल्ह्यातील प्रलंबित सिंचनाची प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. बैठकीचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी केले.