शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सर्वेक्षण व पंचनाम्यासाठी यंत्रणा शेतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:25 IST

परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा अहवाल तयार होणार : देसाईगंज तालुक्यातील शेतकºयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शासकीय यंत्रणा शेतात पोहोचली असून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.तालुक्यात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासधूस केली तर उभ्या असलेल्या धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले असुन शेतकºयांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही धानपीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे. शेतकरी कुटुंबाने धिर सोडू नये, असे आवाहन आ.कृष्णा गजबे यांनी केले.जुनी वडसा येथील प्रभाकर मुळे यांच्या धानपीकाची पाहणी केली. तालुक्यात जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा परिसरात धान पिकावर तुडतुडा या रोगाने थैमान मांडले आहे. असंख्य शेतकºयांच्या शेतातील संपूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. यामुळे आ. गजबे यांच्या आदेशाने जिल्हा, तालुक्यातस्तरीय कृषी विभाग, महसूल विभागातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.शेतातील धानपीकाची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भेटी देऊन पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठवा, अशा सूचना कृषी अधिकारी, व महसूल विभाग यांना केल्या असून शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मदत मिळवून देण्याची ग्वाही गजबे यांनी दिली.देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा येथे भेटी देऊन धानपीकाची पाहणी केली. याप्रसंगी जि.प.सदस्य रोशनी पारधी, सचिन खरकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तालुका कृषी अधिकारी धेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, बोथीकर, ग्रा.पं. सदस्य मंगला शेंन्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त धानपिकाचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागामार्फत सुरू झाल्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्याची शक्यता आहे.