शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

२४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

By दिगांबर जवादे | Updated: October 20, 2023 18:49 IST

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

गडचिराेली :  कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनल घारगाव व कळमगाव फिडरच्या शेकडो शेतकऱ्यांनी चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान गर्भात आहे. त्यामुळे आता धानाला पाण्याची खूप आवश्यकता आह़े पाणी न मिळाल्या हातात आलेले धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनलतर्फे भेंडाळा येथील महावितरण कार्यालय च्या समोर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आह़े जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.    काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या                             भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगाव व कळमगाव फिडरचे भार नियमन बंद करावे, भारनियमनामुळे शेतपीक नष्ट होत असेल तर महावितरणने ती जबाबदारी घ्यावी, कृषिवीज बिलांमध्ये सूट द्यावी, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली