शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडातील शेतकरी जीव धोक्यात घालून जातात शेतावर

By admin | Updated: August 24, 2015 01:27 IST

रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

वैरागड : रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर असलेल्या नाल्यावरून जाण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाल्यातून जीव धोक्यात घालून शेतावर जावे लागत आहे. सन २००९-१० मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्ता बांधण्यात आला. या मार्गावर असलेल्या नाल्यावर प्रशासनाच्या वतीने सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने सदर पाईप पावसाळ्यात वाहून गेले होते. तेव्हापासून शेतकऱ्यांना या मार्गाने शेतीवर जाण्याची अडचण निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा या नाल्यातून पाच फुटापेक्षाही अधिक पाणी राहत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणावरून बैलबंडी, ट्रॅक्टर आदी साहित्य शेतीवर नेण्यासाठी अडचण होत आहे. पांदन रस्त्याच्या ठिकाणी पूल बांधून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीला रोजगार हमी योजनेंतर्गत निधीसुध्दा उपलब्ध होतो. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.