शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

वैरागडातील शेतकरी जीव धोक्यात घालून जातात शेतावर

By admin | Updated: August 24, 2015 01:27 IST

रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

वैरागड : रांगी-धानोरा या मुख्य मार्गावरून आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर असलेल्या नाल्यावरून जाण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाल्यातून जीव धोक्यात घालून शेतावर जावे लागत आहे. सन २००९-१० मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत आरकबोडी ते बरडापर्यंत पांदन रस्ता बांधण्यात आला. या मार्गावर असलेल्या नाल्यावर प्रशासनाच्या वतीने सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने सदर पाईप पावसाळ्यात वाहून गेले होते. तेव्हापासून शेतकऱ्यांना या मार्गाने शेतीवर जाण्याची अडचण निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा या नाल्यातून पाच फुटापेक्षाही अधिक पाणी राहत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणावरून बैलबंडी, ट्रॅक्टर आदी साहित्य शेतीवर नेण्यासाठी अडचण होत आहे. पांदन रस्त्याच्या ठिकाणी पूल बांधून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीला रोजगार हमी योजनेंतर्गत निधीसुध्दा उपलब्ध होतो. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.