शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नदी काठावरच्या शेतीला शेतकऱ्यांची विशेष पसंती

By admin | Updated: December 28, 2015 01:42 IST

गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ते दोन एकर शेती उपलब्ध आहे. त्यातही त्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या शेतीमध्ये हलक्या धानाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेऊ शकत नाही. परिणामी शेतकरी वर्ग आता नदी, नाल्यांमध्ये शेती करण्याकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना एप्रिल, मे पर्यंत पाणी राहते. या कालावधीपर्यंत भाजीपाला किंवा इतर रबी पीक सहज निघू शकते. याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे. परिणामी वैनगंगा, कठाणी, पाल, सती, पर्लकोटा, गोदावरी, इंद्रावती आदी नद्यांच्या काठावर तसेच आतील भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. जवळच पाणी राहत असल्याने पाणी देण्याचा खर्चही अधिक आहे. चालू रबी हंगामात नदी काठावर सुमारे दोन हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी नदी काठावरील व पात्रात शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पिकांसाठी रासायनिक खते व कीटकनाशके टाकली जातात. त्यामुळे पाणी दूषित होत चालले आहे. (नगर प्रतिनिधी)