शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: February 28, 2017 00:51 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

रेगडी जलाशय : कालवा खोदण्याची १४ गाववासीयांची मागणीभाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयालगतची १४ गावे अद्यापही जलाशयाच्या पाण्यापासून वंचित आहेत. इतर गावांना ज्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे १४ गावातील शेतकऱ्यांना जलाशयातून कालवा खोदून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगतच्या दिना नदीवर असलेले कन्नमवार जलाशय होय. १९६२ मध्ये चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावालगत वाहणाऱ्या दिना नदीवर धरण बांधून तालुक्यातील ६६ गावातील ९ हजार ६६० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. असे असले तरी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतींना दिना धरणाचे पाणी मिळत नाही. धरणाचा कालवा जात असला तरी शेतीला पाणी मिळ नाही. अशी स्थिती आहे. त्यामुळे १४ गावांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन कालवा बांधून शेतीला पाणी देण्याची मागणी दिना धरणालगतच्या १४ गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दिना धरणालगतच्या चापलवाडा, चनकापूर, मक्केपल्ली, गोलबोंदरी, गांधीनगर, वरूर, पुसगुडा, पलसपूर, पोतेपल्ली, माडेआमगाव, सीमुलतला, श्यामनगर, कोळसेगट्टा, मछली आदी १४ गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. सदर गावातील शेतीही उंच भागात विस्तारली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे बांधकाम करण्यात आले नाही. मात्र मुख्य कालव्याचे पाणी उंच भागात अडवून नवीन उपकालव्याद्वारे पाणी पुरवठा करून सिंचन पुरवठा केल्या जाऊ शकते, अशी फार जुनी मागणी १४ गावातील शेतकऱ्यांची आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करतात मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आजवर दिलेले आश्वासन केवळ दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)