शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: September 29, 2014 23:04 IST

गेल्या काही दिवसांपासून पावसाने निरोप घेतला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सध्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानपिकाला शेवटचे पाणी देऊन वाचविण्यासाठी धडपड

विसोरा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने निरोप घेतला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सध्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानपिकाला शेवटचे पाणी देऊन वाचविण्यासाठी धडपड करतांना दिसून येत आहेत.अपेक्षेबाहेर झालेल्या पावसाच्या उशिरा आगमनाने धानपिकाची पेरणी व रोवणीलाही उशीर झाला मात्र हलक्या प्रतीच्या धानपिकांना हवे तेवढे अनुकूल वातावरण लाभले. परंतु आजघडीला धान पिक अगदी अंतिम टप्प्यात असतांना बळीराजा पाणी देण्यासाठी तुडुंब भरलेल्या तलाव, बोड्या तसेच रस्त्यालगतचे खड्डे यातील पाणीसाठ्यावर मोटर पंप लावायला घाई करीत असल्याचे दृष्टीस पडत आहे. विशेष म्हणजे येत्या १५-२० दिवसात १०१० सारखे हलके धान बीज कापण्यायोग्य होतील, असा शेतकरी बांधवांचा अंदाज आहे. त्यामुळे गावागावातील शेतकरी मिळेल ते साहित्य वापरून कोणत्याही परिस्थितीत आपले धान पिक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आहे. पाणीसाठे असलेल्या ठिकाणी शेतकरी मोटारपंप लावून आपल्या धानपीकांना पाणी देत आहे. (वार्ताहर)