शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: June 7, 2015 01:59 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

किसन नागदेवे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे जनकल्याण पर्व कार्यक्रमदेसाईगंज : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून या शासनाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले आहे.देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी जनकल्याण पर्व व महासंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नाना नाकाडे, चांगदेव फाये, नगराध्यक्ष श्याम उईके, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, आशा राऊत, शांताबाई तितीरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी ग्राम पंचायत निवडणुकीत विजय संपाद करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना किसन नागदेवे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्य मार्गाचे अनेक काम प्रस्तावित केले आहेत. युरिया खतावरील दरवाढ कपात केल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर आहे. घरकूल योजना, जन-धन योजना, बेटी सुरक्षा योजना अशा अनेक योजना कार्यान्वित करून जनतेला विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. जनतेने भाजपावर विश्वास ठेवत केंद्रात व राज्यातील सत्ता हाती दिली आहे. या विश्वाला तडा जाऊ न देता सरकारने अनेक विकासात्मक काम केले आहे. हे सर्व कामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे काम असल्याचे प्रतिपादन केले. संचालन राजरतन मेश्राम यांनी केले.