शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

गडचिरोली प्रशासनाचा दुटप्पीपणा उघड

By admin | Updated: December 27, 2015 01:50 IST

सूरजागड ते गडचिरोली पदयात्रेचे निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी स्वत: यात्रेकरूपर्यंत पोहोचले.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : महेश कोपुलवार यांचा आरोपआरमोरी : सूरजागड ते गडचिरोली पदयात्रेचे निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी स्वत: यात्रेकरूपर्यंत पोहोचले. मात्र शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आपल्या मागण्या घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करतात. तेव्हा पोलीस प्रशासन परवानगी देत नाही व जिल्हाधिकारीही निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहत नाही. यावरून प्रशानाचा दुटप्पीपणा सिद्ध होत असल्याचा आरोप भाकपाचे जिल्हा महासचिव डॉ. महेश कोपुलवार यांनी केला आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी २३ सप्टेंबर २०१५ रोजी किसान सभेने आंदोलन ठेवले होते. या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली व आंदोलनकर्त्यांवर अनावश्यक गुन्हे नोंद करण्यात आले. २१ आॅक्टोबरलाही आदिवासी महासभेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करते. सूरजागड यात्रेचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: गेले. मात्र इतर आंदोलनाच्या वेळी ते स्वत: भेटत नाही. यावरून शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांबाबत शासन फार गंभीर नसल्याची बाब दिसून येत आहे. प्रशासनाने ही नीती बदलवावी, असाही सल्ला डॉ. महेश कोपुलवार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)