शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नक्षल्यांमुळे विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:42 IST

दुर्गम भागातील गावांचा विकास झाल्यास गावातील नागरिक नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही.

ठळक मुद्देलाहेरी येथे जनजागरण मेळावा : एसडीपीओंचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : दुर्गम भागातील गावांचा विकास झाल्यास गावातील नागरिक नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही. याची पक्की जाणीव नक्षल्यांना असल्याने ते विकासकामांना विरोध करीत आहेत. त्यामुळेच दुर्गम भागातील गावे व नागरिकांचा विकास रखडला आहे. नक्षल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गावित यांनी केले.लाहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत ७ आॅगस्ट रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याप्रसंगी एसडीपीओ गावित बोलत होते. अध्यक्षस्थानी गजानन पडळकर होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भामरागडचे नवीन एसडीपीओ तानाजी बरडे, साळवे, सीआरपीएफचे सौरभ, सरपंच सिंडा बोगामी, नेवडा बोगामी, रमेश गोटा, बाबुराव पिपरे, मोतीराम घोसरे, राजू तिम्मा आदीबाबत उपस्थित होते. व्हॉलिबॉल व क्रिकेटचे साहित्य वितरित करण्यात आले. संचालन व आभार निमसरकार यांनी मनले.