शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

हक्कातून ग्रामसभांना सक्षम बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:58 IST

भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे.

ठळक मुद्दे मान्यवरांचा सूर : न्याहाळकलच्या टिपागड देवस्थानात यात्रा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधव संघटीत होऊन आपली संस्कृती वाचविण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसभांना सक्षम बनवावे, असे प्रतिपादन डॉ. योगाजी कराडे व अन्य मान्यवरांनी केले.पारंपरिक इलाका ग्रामसभा मुरूमगाव व कटेझरी क्र. २ व तालुक्यातील न्याहाळकल ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिपागड देवस्थानात यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमात टिपागड यात्रा देवी, देवतांची पूजा व आदिवासी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गाव प्रमुख महागू पुलो यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुरूमगाव जमिनदारीचे प्रमुख भूपेंद्रशहा मडावी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियन ट्रायबल व्हॅलेंटिअर आर्गनायझेशनचे संघटनप्रमुख विजय सिडाम, अ‍ॅड. उमेश मडावी, हरीश सिडाम, श्यामराव कतलामी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अनिल केरामी, गंगाराम आतला, वासुदेव आतला, गणपत कोल्हे, महिला ग्रामसभा अध्यक्ष छाया पोटावी, चम्पा होळी, सुशीला कुडो, ईश्वर कुमरे, संतोष एका, रूपसिंग हिडको, डॉ. बन्सोड, डॉ. नंदू मेश्राम, मतलाम नैताम, राजाराम गोटा, सुखरू कड्यामी, हिरामन हलामी, मुकेश नरोटे, लालसाय तुलावी आदी हजर होते.नृत्यातून संस्कृतीचे दर्शनसदर यात्रा महोत्सवात आदिवासी नागरिकांनी पारंपरिक नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडविले. येथे महाराष्टÑ, छत्तीसगडसह बंदूर, दराची, बोटेझरी, कटेझरी, दर्रेकसा भागातील शेकडो आदिवासी बांधव हजर होते.