शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विकासासाठी ग्रामसभा सक्षम करा

By admin | Updated: January 6, 2017 01:31 IST

लोकशाहीची खरी सुरूवात ग्रामसभेपासून होते. गावातील ग्रामसभा सक्षम झाली. तरच विकासाची दालने खुली होतील.

देवाजी तोफा यांचे प्रतिपादन : कारवाफात युवकांना मार्गादर्शन धानोरा : लोकशाहीची खरी सुरूवात ग्रामसभेपासून होते. गावातील ग्रामसभा सक्षम झाली. तरच विकासाची दालने खुली होतील. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामसभा सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केले. धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे पोलीस विभागाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अ‍ॅक्सीस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे, पत्रकार आनंद आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस उपनिरिक्षक करूणा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश ठाकरे यांनी कॅशलेस बँकींग मुळे होणारे फायदे, त्याचे महत्त्व, वापरण्याची पध्दत आदीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. मुक्तीपथ संस्थेतर्फे व्यसनमुक्तीवर नाटक व गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक एसडीपीओ गणेश इंगळे, संचालन पोलीस उपनिरिक्षक शशिकांत लोंढे तर आभार विक्रम चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलिसांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)