शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST

चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे रस्ता कामाच्या ...

चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे रस्ता कामाच्या स्थळी दरराेज पाणी मारावे, अशी मागणी शहरातील दुकानदार व नागरिकांनी आ. डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चामोर्शी शहरातून सुरू असलेल्या कामामुळे माेठ्या प्रमाणात धूळ निर्माण हाेत आहे. येथून आवागमन करणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडत असून त्याचा त्रास नागरिकांना हाेत आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दरराेज पाणी मारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन देताना चामोर्शी येथील दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश गोयल, उपाध्यक्ष संजय बोमनवार, कोषाध्यक्ष डॉ. अंचित विस्वास, सचिव रमेश अधिकारी, सहसचिव जिग्नेश जैन, रामभाऊ बोमनवार, राजेंद्र भांडेकर, संजीव विस्वास, विशाल चिलके, सोज्ज्वळ आलुरवार, उमेश चिलके, प्रशांत पालारपवार, नंदू शील, राहुल पिपरे यांनी केली.