शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

तलाव फुटल्याने धान पऱ्ह्यांचे नुकसान

By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST

संततधार पावसामुळे तालुक्यातील भेंडाळा येथील सगनापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावाची पाळ...

भेंडाळा येथील घटना : शेतकऱ्यांनी तलावाची पाळ बुजविली चामोर्शी : संततधार पावसामुळे तालुक्यातील भेंडाळा येथील सगनापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावाची पाळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुटल्याने तलावातील पाणी शेतशिवारात शिरले. दरम्यान शेतात टाकण्यात आलेले पऱ्हे वाहून गेले. तसेच काही शेतातील पाळे फुटून शेत सपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी तलावाची पाळ फुटल्याची माहिती मिळताच तलाव सभोवताल शेती असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ५०० रिकाम्या चुंगड्यांमध्ये रेती व माती भरून सकाळी १० वाजताच्या सुमारास सदर तलावाची फुटलेली पाळ बुजविण्यात आली. तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पं. स. सदस्य प्रमोद भगत यांनी केली. दरम्यान त्यांच्यासह तलाठी कुकुडकर, पोलीस पाटील म्हशाखेत्री, बारसागडे, जुवारे, कवडू सातपुते यांनी तलावाची पाहणी केली. (शहर प्रतिनिधी)