शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

अतिवृष्टीने घरांच्या पडझडीची मदत रखडली

By admin | Updated: March 8, 2017 02:17 IST

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे.

निवेदन : आनंदराव गेडाम यांच्यातर्फे पाठपुरावा आरमोरी : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या आपातग्रस्तांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. शासनस्तरावर पाठपुरावा करून आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागील वर्षी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, कुऱ्हाडी, पिसेवडधा, कोरेगाव, डार्ली, नरचुली गावातील नागरिकांची घरे कोसळली होती. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाले होते. याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पंचनामे केले होते व आर्थिक मदत देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मार्चपूर्वी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्याने जे पीक कर्ज घेतले आहे, ते परत करण्यास मदत होईल. त्यामुळे मदतीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्यासह आनंदराव आकरे, दिलीप घोडाम उपस्थित होते.