शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

बंदीमुळे जिल्ह्यातील रेतीघाट बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:33 IST

मोठ्या नद्यांची देण लाभलेल्या या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारे रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबरला संपली, पण यावर्षीच्या लिलावाची प्रक्रियाच झाली नसल्यामुळे बहुतांश रेतीघाटांमधून अवैधपणे रेती उपसा करून कंत्राटदारांकडून लूट सुरू आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांकडून लूट : अधिकाऱ्यांची डोळ्यावर पट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची देण लाभलेल्या या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारे रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबरला संपली, पण यावर्षीच्या लिलावाची प्रक्रियाच झाली नसल्यामुळे बहुतांश रेतीघाटांमधून अवैधपणे रेती उपसा करून कंत्राटदारांकडून लूट सुरू आहे. थातूरमातूर कारवाया करून संबंधित अधिकाºयांकडून कंत्राटदारांना एक प्रकारे अभय दिले जात आहे. यात गेल्या महिनाभरात कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडाला आहे.यावर्षी पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर खनिकर्म विभागाने ४० घाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली होती. परंतू मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका जनहित याचिकेनुसार जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात पाळले जात असलेले नियम योग्य नसून पर्यावरणाची हाणी टाळण्यासाठी यासंदर्भात शासनाने वेगळी प्रक्रिया करण्याची मागणी एका जनहित याचिकेतून उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रिया स्थगित आहे.न्यायालयाचा हा निर्णय काही रेती कंत्राटदारांच्या पथ्यावर पडला आहे. महसूल अधिकाºयांना हाताशी धरून रेतीघाटांमधील रेतीची लूट केली जात आहे. रात्रीच्या सामसूम वातावरणासोबतच काही ठिकाणी दिवसाढवळ्याही रेतीची वाहतूक केली जात आहे.यासंदर्भात खनिकर्म अधिकारी एस.आर.शेळके यांना विचारले असता जुन्या कंत्राटदारांनी आधी उपसा केलेल्या वाढूचा ढिग सीमाबंद करून ठेवला असून नव्याने वाळूचा उपसा सुरू असण्याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचे ते म्हणाले.अनेक घाटांची किंमत कोटींच्या घरातयावर्षी ज्या ४० घाटांचा लिलाव करण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे त्यात काही घाटांची अपसेट किंमत कोटींच्या घरात आहे. काही घाटांची किंमत ५० लाखांपेक्षा जास्त आहे. गोदावली आणि वैनगंगा नदीवरील रेतीघाटांची किंमत सर्वाधिक आहे. या सर्व घाटांचा लिलाव झाल्यास शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार आहे. आजच्या स्थितीत मात्र हा महसूल बुडीत खात्यात जात आहे.