शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

By admin | Updated: November 14, 2016 02:04 IST

कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा कणा आहे. कार्यकर्ता हा सैनिक असल्याने तो पक्षासाठी सातत्याने झटणारा असावा.

मंचर : ‘‘ देशात आणि राज्यांत जातीयवादी सरकार आले आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम चालू आहे हे आपण ओळखले पाहिजे. जातीयवाद्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर, राज्यघटनेवर भारत देश कारभार करत आहे, याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका यांचा पदनियुक्ती सोहळा तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका कार्यकर्ता मेळावा मंचर येथे पार पडला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील सुमारे ८६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार जयदेव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, बाजार समितीचे उपाध्यक्ष गणपतराव इंदोरे, गौतम रोकडे, नविन सोनवणे, दत्ता साळवे, संतोष देठे, महेंद्र देठे, नितीन भद्रिगे, शैलेश गायकवाड, प्रशांत थोरात, विजय अभंग, सचिन लोखंडे, गणेश वाव्हळ, गणेश सोनवणे, अविनाश कांबळे, संग्राम सोनवणे,वृषभ माळी, सचिन सातेकर, रवि शेगर, सचिन नाईकनवरे, विवेक वळसे, विष्णू काका हिंगे, राजन अभंग, सूरज लोखंडे उपस्थित होते. आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित व सक्षम कार्यकत्र्यांची नविन भरभक्कम फळी उभी रहात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.