शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

By admin | Updated: November 14, 2016 02:04 IST

कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा कणा आहे. कार्यकर्ता हा सैनिक असल्याने तो पक्षासाठी सातत्याने झटणारा असावा.

मंचर : ‘‘ देशात आणि राज्यांत जातीयवादी सरकार आले आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम चालू आहे हे आपण ओळखले पाहिजे. जातीयवाद्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर, राज्यघटनेवर भारत देश कारभार करत आहे, याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका यांचा पदनियुक्ती सोहळा तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका कार्यकर्ता मेळावा मंचर येथे पार पडला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील सुमारे ८६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार जयदेव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, बाजार समितीचे उपाध्यक्ष गणपतराव इंदोरे, गौतम रोकडे, नविन सोनवणे, दत्ता साळवे, संतोष देठे, महेंद्र देठे, नितीन भद्रिगे, शैलेश गायकवाड, प्रशांत थोरात, विजय अभंग, सचिन लोखंडे, गणेश वाव्हळ, गणेश सोनवणे, अविनाश कांबळे, संग्राम सोनवणे,वृषभ माळी, सचिन सातेकर, रवि शेगर, सचिन नाईकनवरे, विवेक वळसे, विष्णू काका हिंगे, राजन अभंग, सूरज लोखंडे उपस्थित होते. आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित व सक्षम कार्यकत्र्यांची नविन भरभक्कम फळी उभी रहात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.