शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ...

गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आजारांपासून दूर कशी राहील याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

दूषित पाण्यापासून जवळपास पाच ते सहा प्रकारचे आजार हाेतात. यामध्ये गॅस्ट्राे हा पहिला आजार. गॅस्ट्राेच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब हाेत असतात. दूषित पाणी पिल्यानंतर पाच ते सहा तासामध्ये ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजाराप्रमाणे पसरत असतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दूषित पाण्याने गॅस्ट्राे हाेताे. प्रसंगी सलाईन लावण्याची वेळ येते.

बाॅक्स ....

दूषित पाण्यामुळे हाेणारे आजार...

- दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूचा प्रवेश हाेत असताे. जलजन्य आजारांमुळे पाेटाचे विकार बळावतात.

- दूषित पाणी पिल्यानंतर एक ते दाेन दिवसात जुलाब माेठ्या प्रमाणात सुरू हाेतात.

- पाेटात प्रचंड दुखते, कळा येतात. तीन ते चार दिवसात ताप येताे. यावर ॲन्टिबायॉटिक औषध घेऊन बरे करण्याचा प्रयत्न असताे.

बाॅक्स .....

आजाराची लक्षणे...

- दूषित पाणी पिल्यानंतर सहा ते सात दिवसांनंतर उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, तसेच भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात. याशिवाय चार ते पाच दिवसांनी डाेळे पिवळे दिसायला लागतात. जवळपास महिना ते दीड महिन्याच्या कालावधीपर्यंत या आजाराची लक्षणे कायम असतात. दूषित पाण्यापासून टायफाॅईड हा आजार हाेताे. चार ते पाच दिवस माेठ्या प्रमाणावर ताप येताे. पाेटात प्रचंड दुखते.

बाॅक्स .....

लक्षणे दिसताच ही घ्या खबरदारी - डाॅ. काेटरंगे

पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणे टाळावे. पाणीपुरी, भेळ व इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या व जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. त्यावेळी मीठ, साखर, पाणी सतत पित राहावे. यामुळे शरीराला आराम मिळताे. याशिवाय काेणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार करावा, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सारंग काेटरंगे यांनी सांगितले.

बाॅक्स .....

आजार टाळण्यासाठी हे करा...

पावसाळ्यात शुद्ध पाणी, तेही उकळून प्यावे. मेडिक्लाेर ड्राॅप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ तळाशी जाऊन स्वच्छ पाणी मिळते.