शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

जि. प. अध्यक्षांनी जाणल्या अतिदुर्गम भागातील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ...

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही अविकसित राहिले आहेत. या भागात अनेक प्रमुख समस्या अजूनही कायम आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत. पूल, वीज, पाणीटंचाई, आदी समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी नेलगुंडाचे उपसरपंच देवाजी पल्लो, मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, ग्रा.पं. सदस्य लालसू आत्राम, मंगेश वड्डे, साधू मडावी, मंजा कनाके, मालू वरसे, पांडुरंग आत्राम, सायबी महाका, लालसू महाका, रामा महाका, मासू वड्डे, चुक्कू महाका, कुमा वेडदा, मंगरू वेडदा, लचू वाचामी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक हजर होते.

(बॉक्स)

गावात येणारे पहिले जि. प. अध्यक्ष

नेलगुंडा गावाला भेट देऊन समस्या जाणून घेणारे अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. कंकडालवार यांनी नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या. या भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.