शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

जि. प. अध्यक्षांनी जाणल्या अतिदुर्गम भागातील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ...

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही अविकसित राहिले आहेत. या भागात अनेक प्रमुख समस्या अजूनही कायम आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत. पूल, वीज, पाणीटंचाई, आदी समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी नेलगुंडाचे उपसरपंच देवाजी पल्लो, मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, ग्रा.पं. सदस्य लालसू आत्राम, मंगेश वड्डे, साधू मडावी, मंजा कनाके, मालू वरसे, पांडुरंग आत्राम, सायबी महाका, लालसू महाका, रामा महाका, मासू वड्डे, चुक्कू महाका, कुमा वेडदा, मंगरू वेडदा, लचू वाचामी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक हजर होते.

(बॉक्स)

गावात येणारे पहिले जि. प. अध्यक्ष

नेलगुंडा गावाला भेट देऊन समस्या जाणून घेणारे अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. कंकडालवार यांनी नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या. या भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.