शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

धानपिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:18 IST

कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे.

ठळक मुद्दे३६६ एकर जागेला सिंचन : आरमोरी तालुक्यात ८७ शेततळे तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे. आरमोरी तालुक्यातील ८७ शेतकºयांकडे शेततळे असून यामुळे जवळपास ३६६ एकराला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.मोठे जलसिंचन प्रकल्प निर्माण करणे अशक्य असल्याने शासन वैयक्तिक जलसिंचनावर विशेष भर देत आहे. याअंतर्गतच शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर विहीर, शेततळे खोदून दिले जात आहे. धानपिकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. त्यामुळे संबंधित शेतकºयाकडे संरक्षित जलसाठा असणे अत्यंत आवश्यक आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकºयांनी विविध योजनेअंतर्गत शेततळे बांधले आहेत. सुमारे ८७ शेतकºयांनी शेततळ्यांचा लाभ घेतला आहे. यावर शासनाने ६१ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. शेततळ्यांमुळे जवळपास ३६६ एकराला जलसिंचन होणार आहे. आठ दिवसांच्या पूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा कालावधीत शेतकºयांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून धानपीक जगविले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आणखी १५ दिवस धानाला सिंचनाची गरज आहे. तोपर्यंत शेततळ्यातील साठा संरक्षित ठेवला जाणार आहे. आकस्मिक स्थितीत या पाण्याचा वापर केला जात आहे.काही शेतकºयांच्या शेततळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शेततळ्यांचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे सदर शेतकरी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकºयांना दुहेरी उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.अडचणींच्या वेळी शेततळ्याचे पाणी धानपिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग संरक्षित जलसाठा म्हणून केला जातो. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करताना बांधिमध्ये पाणी साचेपर्यंत पाणी देऊ नये. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.- एस.पी. ढोणे,तालुका कृषी अधिकारी, आरमोरी