शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास

By admin | Updated: August 10, 2015 01:01 IST

काही व्यक्ती इतरांच्याच कल्याणासाठी जन्म घेत असतात अशा व्यक्तींच्या लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास घडत असतो,

सय्यद अली यांचा सत्कार : धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादनगडचिरोली : काही व्यक्ती इतरांच्याच कल्याणासाठी जन्म घेत असतात अशा व्यक्तींच्या लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास घडत असतो, असे गौरवोद्गार भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी काढले. स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात लिपीक सय्यद अली यांच्या सत्कारप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव महाराज, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, प्राचार्य संजय भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान धर्मराबाबा आत्राम यांच्या हस्ते सय्यद अली यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना सैनिकी विद्यालय राज्यात सर्वाेच्च पाच सैनिकी शाळांमध्ये गणले जात आहे यात सय्यद अली यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. संचालन अब्दुल रहिम पटेल तर आभार रूपेश बुरमवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)