शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रोहयोतून धान शेतीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:19 IST

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारे टाकून दिले जात आहेत. त्यामुळे धानाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देशेतात मजगीची कामे : स्थानिक नागरिकांना मिळाला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारे टाकून दिले जात आहेत. त्यामुळे धानाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.रोजगार हमी योजनेची कामे मुख्यत्वे शेती व सिंचनाशी संबंधित केली जातात. रोहयोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढावी, हा मुख्य उद्देश आहे. वैरागड परिसरात धान शेती मोठ्या प्रमाणात आहे. रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये पारे टाकून दिले जात आहेत. पाºयांची उंची वाढल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होते. त्यामुळे धानाच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत होत आहे.ज्या शेतकºयांची जमीन पडिक आहे, अशा शेतकऱ्यांनाही रोहयोच्या माध्यमातून पारे टाकली जातात. पारे टाकण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च येतो. त्यामुळे गरीब शेतकरी मातीचे काम करू शकत नाही. परिणामी शेती करण्याची इच्छा असूनही जमीन पडिक राहते. रोहयोच्या माध्यमातून जमीन पीक घेण्यायोग्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होते.रोजगार हमी योजनेच्या कामांना गडचिरोली जिल्ह्यातील मजूर व शेतकरी पंसती दर्शवितात. त्यामुळे रोजगार हमीचे कामे करणे व निधी खर्च करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. विशेष म्हणजे रोहयोची कामे वर्षभर केली जातात. उन्हाळ्यामध्ये रोजगार राहत नाही. त्यामुळे या कालावधीत मजुरांच्या मागणीप्रमाणे रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने येथील रोहयो विभाग नियोजन करते.