शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभातील गर्दी टाळण्यासाठी याेग्य कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST

निवेदनात म्हटले आहे की, विवाह समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असल्यास वधू-वर, आईवडील, मंगल कार्यालय, लाॅन किंवा सभागृहाचे ...

निवेदनात म्हटले आहे की, विवाह समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असल्यास वधू-वर, आईवडील, मंगल कार्यालय, लाॅन किंवा सभागृहाचे मालक, कॅटर्स चालक यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात येईल तसेच संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे; परंतु कायदा व सुव्यवस्था ज्या प्राधिकरणाकडे आहे त्यांच्यावर काेणतीही जबाबदारी साेपविण्यात आली नाही. ग्रामसेवक हा विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचे गावात प्रशासकीय हितसंबंध असतात. लग्नात गर्दी केल्याच्या कारणावरून ग्रामसेवकांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करून फाैजदारी गुन्हे दाखल केल्यास द्वेषापाेटी ग्रामसेवकावर ग्रामस्थांकडून हल्ले हाेऊ शकतात. प्रसंगी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसेवकांकडे कायदा व सुव्यवस्थेचा काेणताही अधिकार नसताना त्यांच्यावर जबाबदारी लादून निलंबनाची तलवार मानेवर ठेवणे हे याेग्य नाही. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील काेविड समित्यांवर ही जबाबदारी करण्यात आली आहे.

लग्नकार्यात गर्दी झाल्यास समितीमार्फत तहसीलदार व पाेलीस अधिकाऱ्यांना कळविण्याची दक्षता घेण्यात येईल. काेणत्याही कुटुंबावर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी तहसीलदार व पाेलिसांवर साेपविण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक युनियनने केली आहे.