शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विवाह समारंभातील गर्दी टाळण्यासाठी याेग्य कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST

निवेदनात म्हटले आहे की, विवाह समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असल्यास वधू-वर, आईवडील, मंगल कार्यालय, लाॅन किंवा सभागृहाचे ...

निवेदनात म्हटले आहे की, विवाह समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असल्यास वधू-वर, आईवडील, मंगल कार्यालय, लाॅन किंवा सभागृहाचे मालक, कॅटर्स चालक यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात येईल तसेच संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे; परंतु कायदा व सुव्यवस्था ज्या प्राधिकरणाकडे आहे त्यांच्यावर काेणतीही जबाबदारी साेपविण्यात आली नाही. ग्रामसेवक हा विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचे गावात प्रशासकीय हितसंबंध असतात. लग्नात गर्दी केल्याच्या कारणावरून ग्रामसेवकांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करून फाैजदारी गुन्हे दाखल केल्यास द्वेषापाेटी ग्रामसेवकावर ग्रामस्थांकडून हल्ले हाेऊ शकतात. प्रसंगी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसेवकांकडे कायदा व सुव्यवस्थेचा काेणताही अधिकार नसताना त्यांच्यावर जबाबदारी लादून निलंबनाची तलवार मानेवर ठेवणे हे याेग्य नाही. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील काेविड समित्यांवर ही जबाबदारी करण्यात आली आहे.

लग्नकार्यात गर्दी झाल्यास समितीमार्फत तहसीलदार व पाेलीस अधिकाऱ्यांना कळविण्याची दक्षता घेण्यात येईल. काेणत्याही कुटुंबावर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी तहसीलदार व पाेलिसांवर साेपविण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक युनियनने केली आहे.