शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

७ आॅगस्टपासून संपाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:34 IST

राज्यसरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत लाक्षणिक संप करतील, असा निर्धार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसभेत निर्णय : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नकारात्मक असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यसरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत लाक्षणिक संप करतील, असा निर्धार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, जि.प.कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, विभागीय संघटक अर्चना श्रीगिरवार, श्रीकृष्ण मंगर, मोनाक्षी डोहे, व्यंकटेश कंबगौणी, फिरोज लांजेवार, डॉ.विजय उईके, डॉ.गणपत काटवे, प्रमोद कावळकर, मंगला बिरनवार, छबू पिसे, माया सिरसाट, छाया मानकर, कैलास भोयर, गजानन ठाकरे, राजू रेचनकर आदी उपस्थित होते.जुनी पेंशन योजना लागू करा, केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग व सोयीसुविधा द्या, रिक्तपदे तत्काळ भरा, महागाईभत्ता लागू करा, मागील १४ महिन्यांची थकबाकी रोखीने द्या, अनुकंपातत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना एकाचवेळी विशेष बाब म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्या, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, विनाअनुदान धोरण रद्द करा आदी मागण्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलन करण्यात आले असले तरी सरकार नकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष सरकारला दाखविण्यासाठी संप पुकारला आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.