शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाचे संकट असतानाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक जण इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करीत असले तरी अनेक जण लिंबू, संत्री, माेसंबीसह आंबट फळे व खाद्यपदार्थांना पसंती दर्शवितात. परंतु, गडचिराेली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील नागरिकांचा लिंबू, संत्री, माेसंबी खाण्याकडे कल असल्याने जिल्ह्यात या फळांचे दर स्थिर आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षी मे महिन्यात काेराेना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले हाेते. सुरुवातीपासून गडचिराेली जिल्हा ग्रीन झाेनमध्ये हाेता. जेव्हा जिल्ह्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांनी राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला. याचाच परिणाम अनेक जण बाधित आढळूनही मृत्यूदर अतिशय कमी हाेता. दिवाळी ते संक्रांतीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने घटली हाेती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. याच कालावधीपासून गडचिराेली शहरातही लिंबू, संत्री, माेसंबी फळांची मागणी काहीशा प्रमाणात वाढली. परंतु, माेजकेच ग्राहक असल्याने लिंबू, संत्रीची मागणी वाढूनही दरामध्ये फारसा फरक पडला नाही. १० ते २० रुपयांच्या फरकाने फळाच्या किमती कमी-जास्त झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स ......

माेसंबी हैदराबाद येथून, संत्री नागपूर तर लिंबू चंद्रपूरहून

गडचिराेली जिल्ह्यात लिंबू फळाचे फारसे उत्पादन हाेत नाही. घरगुती अथवा शेतात लिंबू लावून शेतकरी वैयक्तिकच वापर करतात. त्यामुळे जिल्ह्यात चंद्रपूर व नागपूरहून लिंबू विक्रीसाठी येताे. माेसंबी हैदराबाद तर संत्री नागपूरवरून विक्रीसाठी येताे. सकाळपासूनच फळ वाहतुकीची वाहने येथील फळ बाजारात दिसून येतात. स्थानिक स्तरावर माेसंबी व संत्रीचे उत्पादन हाेत नाही. केवळ लिंबूचे उत्पादन अल्प प्रमाणात माेजकेच शेतकरी घेतात; परंतु घरगुती वापर हाेताे.

बाॅक्स .....

केवळ ५ टक्के दरवाढ

जिल्ह्यात फळविक्रीची फारशी माेठी बाजारपेठ नाही. अनेक जण रुग्णांना तसेच नातेवाईकांच्या गावाला जाण्यासाठी फळांची खरेदी करतात. परंतु राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेजकेच लाेक फळे खरेदी करतात. त्यामुळे केवळ ५ टक्के दरवाढ दिसून येत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

काेट .....

माेसंबी, संत्री व लिंबूची मागणी फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. काही लाेक या फळांची खरेदी करीत असले तरी वयाेमानानुसार याेग्य प्रमाणात या फळांचे सेवन करावे.

- डाॅ. तामदेव दुधबळे, चामाेर्शी

काेट.....

लिंबूवर्गीय फळांमध्ये अ व क जीवनसत्त्व तसेच प्राेटिन्स असतात. ही फळे आराेग्यासाठी लाभदायक आहेत. इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी शरीराला ते लाभदायक आहेत.

- डाॅ. विलास वाघधरे, वैरागड

इम्युनिटी वाढते! मी फळे खाताे तुम्हीही खा!!

काेट ....

लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने राेगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु याबाबत ग्रामीण भागात लाेकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अनेक जण आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे खाेकला हाेताे. या गैरसमजातून लिंबूचा वापर आहारात करीत नाहीत; परंतु घरातील आम्ही बहुतेक जण लिंबूचा वापर नेहमीच करीत असताे. हंगामानुसार संत्रीही खात असताे.

- सुधीर बारसागडे, गडचिराेली

काेट .......

राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन आमच्या कुटुंबातील सदस्य करतात. यासह व्यायामावरही भर देतात. परंतु, काेराेना संकटकाळात काही जण लिंबू, संत्री, माेसंबी आदी फळांचे सेवन आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात करीत आहेत. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खावीत.

- विश्वास किरंगे, गडचिराेली