शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

गडचिराेली : दीड वर्षापूर्वी घरबांधणीसाठी पाेलीस महासंचालकांकडे कर्ज प्रस्ताव पाठविण्यात आले हाेते. परंतु, कर्ज मंजूर झाले नाही. राज्यातील जवळपास ...

गडचिराेली : दीड वर्षापूर्वी घरबांधणीसाठी पाेलीस महासंचालकांकडे कर्ज प्रस्ताव पाठविण्यात आले हाेते. परंतु, कर्ज मंजूर झाले नाही. राज्यातील जवळपास तीन हजार पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत कर्ज मंजूर न केल्यास मंत्रालयासमाेर आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा पाेलीस बाॅइज असाेसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. मागील सात महिन्यांपासून संघटनेेच्या वतीने गृहमंत्री तसेच पाेलीस महासंचालकांकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, काहीच उपयाेग झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. परंतु, कार्यवाही झाली नाही. अनेक पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित असल्याने त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ३१ जानेवारीपर्यंत कर्ज मंजूर न केल्यास आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गिरीश काेरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, सचिव अक्षय उसेंडी, श्रीकांत काेडापे, मनाेज धरणी, अभिलाष येनगंटीवार, ओमप्रकाश वट्टी, तिशांत वाचामी, वैभव सुधांशू आदींनी दिला आहे.