शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी

By admin | Updated: September 4, 2016 01:57 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अभियान ३१ मार्च २०१७ रोजी बंद केले जाणार आहे.

भामरागड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अभियान ३१ मार्च २०१७ रोजी बंद केले जाणार आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी समायोजन करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एनआरएचएममध्ये अनेक कर्मचारी मागील आठ ते दहा वर्षांपासून काम करीत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे नोकरीसाठी वय निघून गेले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यास त्यांचेवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, या मागणीसाठी एनआरएचएममध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. आंदोलनानंतर भामरागडचे तहसीलदार, पंचायत समिती सभापती, संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन दिले व कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीची जाण करून दिली. निवेदन देतेवेळी डॉ. मडावी मोहीत बुरम, गजभिये, बगमारे, दुधे, खोब्रागडे, वाडणकर, समद्दार, गोंगले, गव्हारे, मडावी, भुरसे, नेते, बन्सोड उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)