शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

पुलावर कठडे लावण्यास विलंब

By admin | Updated: November 13, 2015 01:25 IST

पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर....

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : पावसाळ्यानंतर दोन महिने उलटले; अपघाताची शक्यताआष्टी : पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर असलेल्या पुलावरील पावसाळ्यापूर्वी काढलेले कठडे अद्यापही लावण्यात न आल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलावर कठडे लावण्याचे काम करीत असते. परंतु यंदा संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आष्टी- गोंडपिंपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी करण्यात आले. सदर पूल ठेंगणा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहते. परिणामी अनेकदा सदर मार्ग बंद असतो. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलावरील लोखंडी कठडे काढले जाते. पावसाळा संपेपर्यंत कठड्यांशिवाय या मार्गाने पुलावरून वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. अहेरी- चंद्रपूर मार्गावर असलेल्या या पुलावरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. एसटी महामंडळाच्या बसेस, बांबूची वाहतूक करणारे ट्रक, ट्रेलर यासह अन्य जड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून दुचाकी वाहनधारकांना सावकाश वाहन चालवावे लागते. पुलांवर कठड्यांअभावी अनेकदा अपघात घडले आहेत. ट्रक, सुमो यासह दुचाके वाहने नदीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर लगेच कठडे लावणे गरजेचे होते. मात्र याकडे सांबाविचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)