शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:35 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्याने तसेच सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी ...

या वर्षीच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्याने तसेच सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांनी धान राेवणी केली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान राेवणी केली. त्यांचे पीक करपत आहे, तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. थाेडाफार पाऊस पडत असला तरी याेग्य उत्पादन घेण्यासाठी पुरेसा नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाने त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर किमान २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष राेहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा बारसागडे, जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे, नीता सहारे, सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, युवक आघाडीचे नरेंद्र रायपुरे यांनी केली आहे.