शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

आरमोरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:35 IST

यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या; परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. ...

यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या; परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या तलाव, बोड्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणीची कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत. ज्या तलाव, बोड्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने शेतकऱ्यांनी कशीबशी धानाची रोवणी केली; परंतु गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक करपण्याच्या स्थितीत आहे. शासनाने तालुक्यातील शेतजमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देताना युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहानू पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुर्वतकार, शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी, उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे, किशोर मेश्राम, सतीश गुरनुले, टिकाराम खेवले आदी उपस्थित होते.

270821\0951img-20210827-wa0039.jpg

आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना सेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते