शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मार्कंडादेव यात्रेबाबत १४ फेब्रुवारीला हाेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग्ण आढळून येत असले तरी ते घरीच उपचार करून बरे हाेत आहेत. त्यामुळे काेराेनाविषयीची भीती नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे जत्रेचे आयाेजन करायचे की नाही, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मार्कंडादेव येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेत जत्रा आयाेजित करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग्ण आढळून येत असले तरी ते घरीच उपचार करून बरे हाेत आहेत. त्यामुळे काेराेनाविषयीची भीती नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे. शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. शासनामार्फतही हळूहळू नियम शिथिल केले जात आहे. या परिस्थितीचा विचार बैठकीत केला जाणार आहे. १ मार्च राेजी महाशिवरात्री आहे. आठ दिवसांच्या जत्रेत काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेते. हजाराे नागरिकांना यातून राेजगार मिळते. त्यामुळे जत्रेचे आयाेजन करण्यास काहीच हरकत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

 मंडईंमध्ये उसळत आहे गर्दी -   गडचिराेली जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून मंडईचे आयाेजन केले जाते. यावर्षीही मंडई भरविली जात आहे. माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळत आहे. मात्र मंडईमुळे काेराेना वाढला, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. मार्कंडा जत्रा ही सर्वांत माेठी जत्रा आहे. या ठिकाणी काेराेनाचे थाेडेफार नियम पाळून जत्रेचे आयाेजन करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे. 

मार्कंडा जत्रेबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी राेजी साेमवारी मार्कंडादेव येथे सभेचे आयाेजन केले आहे. या सभेला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बाेलाविण्यात आले आहे. सर्व अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून जिल्हाधिकारी याेग्य ताे निर्णय घेतील. - संजय नागतिळक, तहसीलदार, चामाेर्शी

 

टॅग्स :tourismपर्यटन