शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नाल्यांची शर्यत पार करून गाठावे लागते दामरंचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:17 IST

कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : रस्त्याची अवस्था वाईट

लोकमत न्यूज नेटवर्करेपनपल्ली : कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.दामरंचा परिसरात अनेक लहान मोठी गावे येतात. ही सर्वच गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. या परिसरातील अनेक गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. केवळ पायवाट आहे. पावसाळ्यात पायवाटेवर चिखल निर्माण होत असल्याने वाहनाच्या सहाय्याने मार्गक्रमण करणे कठीण होते. त्यामुळे बहुतांश रस्ता पायदळच गाठावा लागतो. मार्गात अनेक नदी, नाले आहेत. या नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर नाल्यात पाणी जमा होऊन या पाण्यातून मार्ग काढणे अशक्य होते.पावसाळ्यात अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागते. दळणवळणाची सुविधा नसल्याने या परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. रस्ते व पुलांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGadchiroliगडचिरोली