शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाल्यांची शर्यत पार करून गाठावे लागते दामरंचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:17 IST

कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : रस्त्याची अवस्था वाईट

लोकमत न्यूज नेटवर्करेपनपल्ली : कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.दामरंचा परिसरात अनेक लहान मोठी गावे येतात. ही सर्वच गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. या परिसरातील अनेक गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. केवळ पायवाट आहे. पावसाळ्यात पायवाटेवर चिखल निर्माण होत असल्याने वाहनाच्या सहाय्याने मार्गक्रमण करणे कठीण होते. त्यामुळे बहुतांश रस्ता पायदळच गाठावा लागतो. मार्गात अनेक नदी, नाले आहेत. या नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर नाल्यात पाणी जमा होऊन या पाण्यातून मार्ग काढणे अशक्य होते.पावसाळ्यात अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागते. दळणवळणाची सुविधा नसल्याने या परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. रस्ते व पुलांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGadchiroliगडचिरोली