शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

मेडीगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याचे नुकसानच

By admin | Updated: February 12, 2017 01:30 IST

तालुक्यातील पोचमपल्ली जवळील गोदावरी नदीवर राज्य व तेलंगणा सरकारकडून बांधणाऱ्या मेडीगड्डा - कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे

दीपक आत्राम यांचे प्रतिपादन : चिंतारवेला येथे कार्यकर्ता मेळावा सिरोंचा : तालुक्यातील पोचमपल्ली जवळील गोदावरी नदीवर राज्य व तेलंगणा सरकारकडून बांधणाऱ्या मेडीगड्डा - कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन नष्ट होणार आहे. प्रकल्पाचे साचलेल्या पाण्यामुळे पोचमपल्ली पासून तर मोक्केला पर्यंत नदीकाठावरील शेतीला धोका पोहचणार आहे. आविस या भागातील शेतकऱ्यांच्या बाजूने व सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. चिंतारेवला येथील आविस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आविस शाखा सिरोंचा वतीने शुक्रवारी आयोजित मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जि. प. कृषी व पशु संवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. सदस्य नागेश शानगोंडा, पं. स. सदस्य जोडे राममूर्ती, आविसचे ज्येष्ठ सल्लागार मंदा शंकर, बाजार समिती संचालक व वडधमचे सरपंच आकुला मल्लिकार्जुन, अहेरी पं. स. उपसभापती सोनाली कंकडालवार, जयसुधा जनगाम, आविसचे अध्यक्ष बानाय्या जनगाम, कोटारी दुर्गय्या, अ‍ॅड. तिरुपती कोंडागोरला, तंटामुक्त समिती अध्यक्ष कोटारी धर्मय्या, बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली , तुमनुरचे सिरंगी लक्ष्मण , गादे सोमय्या, दुर्गम राजान्ना, रवि सल्लमवार, माडेम समय्या, तिरुपती वैशाख , अजय आत्राम, बिरा आत्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)