शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी लावले दाेन पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST

वाघाच्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत ११ नागरिकांचा बळी गेला. दिवसेंदिवस वाघाकडून मानवावर हल्ले वाढतच चालले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ...

वाघाच्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत ११ नागरिकांचा बळी गेला. दिवसेंदिवस वाघाकडून मानवावर हल्ले वाढतच चालले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी १ सप्टेंबरपासून वनसंरक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन सुरू केले. ४ सप्टेंबरला जेलभराे आंदाेलन करण्यात आले. तसेच पुढे बेमुदत उपाेषणाचा इशारा आंदाेलकांनी दिला हाेता.

दरम्यान, वाघाला पकडण्यासाठी परवानगी मिळावी यासाठीचा प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाने मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठविला हाेता. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर त्या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिली.

त्यानुसार वाघाला जेरबंद करण्यासाठी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी दाेन पिंजरे लावण्यात आले आहेत. वनविभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर उपाययाेजना केल्या जात आहेत, असे वनसंरक्षक यांनी कळविले आहे.

बाॅक्स

२० पेक्षा अधिक आंदाेलकांना केले स्थानबद्ध

आंदाेलनाची तीव्रता वाढविताना शनिवारी जेलभराे आंदाेलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, आंबेशिवणीचे उपसरपंच याेगाजी झंझाळ यांच्यासह २० पेक्षा अधिक गावकऱ्यांना पाेलिसांनी स्थानबद्ध करून साेडून दिले. तसेच वाघाला जेरबंद करण्यासाठी दाेन पिंजरे लावण्यात आले आहेत. ही माहिती वनसंरक्षकांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले आहे.