शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अरे बाबांनाे, गावात घरकूल बांधताय की बंगला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : घरकुलाचे बांधकाम १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण हाेणे आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे घरकूल दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही. हे लाभार्थी घरकूल बांधत आहेत की बंगला, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घराचे बांधकाम गतीने झाल्यास प्रशासकीय यंत्रणा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देते. मात्र, अनेक लाभार्थी घराचे काम गतीने करीत नाहीत.

माेठ्या घराचा माेह नडताे-    दीड लाख रुपयांच्या निधीतून लाभार्थ्याने २७० क्वेअर फुटाच्या दाेन खाेल्या व एक बाथरूम बांधणे अपेक्षित आहे. मात्र, घर एकदाच हाेते, असा चुकीचा समज बाळगून बरेच लाभार्थी ७०० ते ८०० फुटाचे घर बांधण्यास सुरूवात करतात. एवढे घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातही सात ते आठ लाख रुपयांचा खर्च हाेतो. शासनाने दिलेला घरकुलाचा पैसा पुरत नाही. मग घरकुलाचे काम रखडत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. 

अनेक लाभार्थी कर्जबाजारी-    घरकूल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थी माेठे घर बांधण्यास सुरूवात करतात. शासन केवळ दीड लाख रुपये देते. उर्वरित पैसे कर्ज घेऊन गाेळा करावी लागतात. यात अनेक घरकूल लाभार्थी कुटुंब कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येते.-    घरकूल मिळावा, यासाठी माेठी धडपड केली जाते. घरकुलासाठी ग्रामसभेत माेठे भांडण हाेते. कार्यालयाचे उंबरठे झिजविले जातात. घरकूल मिळाल्यानंतर मात्र ते बांधले जात नाही. मिळालेला निधी इतर कामांवर खर्च करतात.

दिलेल्या वेळेत  घराचे बांधकाम करा

शासनाने घरकुलासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक घरकूल या कालावधीत पूर्ण हाेत आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यासह राज्यात घरकूल पूर्ण हाेण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना