शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अरे बाबांनाे, गावात घरकूल बांधताय की बंगला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : घरकुलाचे बांधकाम १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण हाेणे आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे घरकूल दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही. हे लाभार्थी घरकूल बांधत आहेत की बंगला, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घराचे बांधकाम गतीने झाल्यास प्रशासकीय यंत्रणा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देते. मात्र, अनेक लाभार्थी घराचे काम गतीने करीत नाहीत.

माेठ्या घराचा माेह नडताे-    दीड लाख रुपयांच्या निधीतून लाभार्थ्याने २७० क्वेअर फुटाच्या दाेन खाेल्या व एक बाथरूम बांधणे अपेक्षित आहे. मात्र, घर एकदाच हाेते, असा चुकीचा समज बाळगून बरेच लाभार्थी ७०० ते ८०० फुटाचे घर बांधण्यास सुरूवात करतात. एवढे घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातही सात ते आठ लाख रुपयांचा खर्च हाेतो. शासनाने दिलेला घरकुलाचा पैसा पुरत नाही. मग घरकुलाचे काम रखडत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. 

अनेक लाभार्थी कर्जबाजारी-    घरकूल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थी माेठे घर बांधण्यास सुरूवात करतात. शासन केवळ दीड लाख रुपये देते. उर्वरित पैसे कर्ज घेऊन गाेळा करावी लागतात. यात अनेक घरकूल लाभार्थी कुटुंब कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येते.-    घरकूल मिळावा, यासाठी माेठी धडपड केली जाते. घरकुलासाठी ग्रामसभेत माेठे भांडण हाेते. कार्यालयाचे उंबरठे झिजविले जातात. घरकूल मिळाल्यानंतर मात्र ते बांधले जात नाही. मिळालेला निधी इतर कामांवर खर्च करतात.

दिलेल्या वेळेत  घराचे बांधकाम करा

शासनाने घरकुलासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक घरकूल या कालावधीत पूर्ण हाेत आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यासह राज्यात घरकूल पूर्ण हाेण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना