शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

लोहारा भागातील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:34 IST

तालुक्यातील लोहारा-कोजबी परिसरातील धानपिक पाण्याअभावी करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देदुष्काळसदृश स्थिती : सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील लोहारा-कोजबी परिसरातील धानपिक पाण्याअभावी करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.यंदा पावसाची सुरूवात समाधानकारक झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आपली दिवाळी धान विक्री करून आनंदात जाईल असे वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात पाणी न पडल्याने धान पीक करपले. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्यावर संकट ओढावले. आरमोरी तालुक्यातील लोहारा परीसरात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकरी जास्तीत जास्त पावसाच्या पाण्यावर धान पीक घेतात. ऐनवेळी निसर्गाने घात केल्याने व परिसरात सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांचे धान पूर्णत: करपून गेले. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकºयांच्या धान पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेस कमिटी सचिव दिलीप घोडाम यांच्यासह शेतकरी भाऊराव मडावी, लक्ष्मण म्हशाखेत्री, रामचंद्र थोरात, सुनील ताडाम, ज्ञानेश्वर गेडाम, प्रल्हाद गेडाम, गोपीनाथ मानकर, निकेश फुलबांधे, सुनील फुकटे, श्रावण मडावी, कमल फरटे, मंगला मुराडे यांच्यासह परिसरातील शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.